शांततेची शक्ती (The Power of Silence) नेमकी काय असते?

असं म्हणतात की शब्द जखमा करतात परंतु शांतता ही उपचारासारखी असते. शांतता म्हणजेच मनाचा आरसा, ज्यात आपल्याला आपले खरे रूप समजते. शांत राहणे म्हणजे आवाज न करता राहणे असं नाही तर आपल मन शांत करणे आणि जेव्हा मन शांत असत तेव्हाच आपल्याला आपले विचार हे स्पष्टपणे जाणवतात. आपल्या विचारांचा स्पष्टपणाच आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करतो. डोंगर फक्त उंच दिसतच नाहीत, तर त्यांची उंची आपल्याला बरंच काही शिकवून जाते. अथांग समुद्र, उंची डोंगर, किंवा जंगलातील शांतता ही सगळी निसर्गाचीच किमया आहे. त्याचा आपण सखोल असा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जाणवते की खरी शक्ती ही आवाजात नसून स्थिरतेत आहे. खूप वेळा शांत राहणे हेच काही गोष्टींवर सर्वात मोठे उत्तर असते. वाद घालून जिंकण्यापेक्षा कधी कधी शांत राहणे सुद्धा महत्वाचे ठरवू शकते. कारण शब्दांनी जे आपण साध्य करू शकत नाही ते शांततेने घेऊन साध्य होऊ…

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.
अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.
बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.
विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.
इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.
AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.