ब्लू जावा केळी – आईस्क्रीम बनाना

ब्लू जावा केळी म्हणजेच आईस्क्रीम बनाना म्हणून ओळख असणारी केळी.ही केळी साधारणपने आपल्या रोजच्या खाण्यात येणाऱ्या केळीपेक्षा थोडीशी वेगळी असून तिच्यामध्ये जी काही वैशिष्ट्य आहेत त्यामुळे ती लोकप्रिय आहे. वैशिष्ट्य…

भारतातील सर्वात लांब ट्रेन – ‘सुपर वासुकी’ चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनबद्दल….

भारताची अभिमानास्पद रेल्वे सफर: भारतीय रेल्वे ही केवळ देशातील वाहतुकीचा कणा नाही तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळयांपैकी एक आहे. याच रेल्वेने 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला एक नवीन अभिमानास्पद अशी एक गोष्ट दिली ती म्हणजे ‘सुपर वासुकी’, भारतातील आत्तापर्यंतची सर्वात लांब अशी ट्रेन. सुपर वासुकीबद्दल थोडीशी माहिती: सुपर वासुकी ही भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात चालवण्यात आलेली विशेष मालगाडी आहे. तिची लांबी ही तब्बसलं सुमारे 3.5 किलोमीटर एवढी असून तिला 295 डबे आहेत. तिची वाहन क्षमता ही 25900 टन कोळसा अशी नमूद करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये विशेष असं काय आहे? ही ट्रेन केवळ विशेष नसून इतिहास घडवणारी आहे कारण ही सर्वात लांब ट्रेन असण्याबरोबरच आशियातील सर्वात मोठ्या मालगाडयांपैकी एक आहे. तिचा वापर मुख्यथ: कोळसा वाहून नेण्यासाठी केला जातो, जो देशाच्या वीज निर्मिती केंद्रासाठी महत्वाचा आहे. आणि तिची कार्यक्षमता जास्त असल्या कारणाने रेल्वेचा वेळ, ऊर्जा, आणि खर्च याचीही मोठी बचत होते. भारतासाठी या ट्रेन चे महत्व. भारतातील लोकसंख्या बघता वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे त्यामुळे वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा हा झपाट्याने पोहचवला जातो. औद्योगिक उत्पादन क्षमता वाढते. मालवाहतुकीचा वेग आणि क्षमता वाढल्यामुळे भारताच्या गतिशक्ती योजनेला चालना मिळाली आहे.  सुपर वासुकी हे नाव का देण्यात आले: आपल्या हिंदू पुराणानुसार वासुकी हे नाव एका सर्पराजाच होत या राजाच समुद्रमंथनामध्ये विशेष महत्व आहे. हा सर्पराजा त्याच्या सामर्थ्य, लांबी आणि प्रभाव यासाठी ओळखलं जातो. आणि ही ट्रेन ही अशीच लांब आणि प्रभावशाली असल्यामुळे हे नाव या ट्रेनला देण्यात आले. यावरून हे लक्ष्यात येते की सुपर वासुकी ही भारतातील मालवाहतूक क्षेत्रातील महत्वाचा टप्पा आहे. हा एक फक्त तांत्रिकदृष्ट्या मोठा प्रयोग नसून यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी मालवाहतूक अधिक कार्यक्षमपणे, कमी खर्चात, व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर पद्धतीने करता येऊ शकते. आणि पुढे जाऊन असे प्रयोग करण्यासाठी ट्रॅक ची संख्या, सिग्नल सिस्टिम मध्ये सुधारणा आणि इतरही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गगुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे.

शांततेची शक्ती (The Power of Silence) नेमकी काय असते?

असं म्हणतात की शब्द जखमा करतात परंतु शांतता ही उपचारासारखी असते. शांतता म्हणजेच मनाचा आरसा, ज्यात आपल्याला आपले खरे रूप समजते. शांत राहणे म्हणजे आवाज न करता राहणे असं नाही तर आपल मन शांत करणे आणि जेव्हा मन शांत असत तेव्हाच आपल्याला आपले विचार हे स्पष्टपणे जाणवतात. आपल्या विचारांचा स्पष्टपणाच आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करतो. डोंगर फक्त उंच दिसतच नाहीत, तर त्यांची उंची आपल्याला बरंच काही शिकवून जाते. अथांग समुद्र, उंची डोंगर, किंवा जंगलातील शांतता ही सगळी निसर्गाचीच किमया आहे. त्याचा आपण सखोल असा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जाणवते की खरी शक्ती ही आवाजात नसून स्थिरतेत आहे. खूप वेळा शांत राहणे हेच काही गोष्टींवर सर्वात मोठे उत्तर असते. वाद घालून जिंकण्यापेक्षा कधी कधी शांत राहणे सुद्धा महत्वाचे ठरवू शकते. कारण शब्दांनी जे आपण साध्य करू शकत नाही ते शांततेने घेऊन साध्य होऊ…

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं?

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं? आपण दररोज बघतो शाळांच्या बसेस ह्या पिवळ्या रंगांच्याच असतात.रस्त्याने कुठेही पिवळ्या रंगाची गाडी किंवा बस दिसली की आपल्याला लगेच लक्षात…

iPhone 17 मध्ये नवीन काय आहे, त्याची किंमत किती आणि आपण तो का खरेदी करावा?

Apple कंपनीने त्यांचं नवीन फ्लॅगशिप मॉडेल iPhone 17 सादर केल आहे, हे ऐकणाऱ्यांना आणि नियमित वापरकर्त्यांना खूप अपेक्षित होत. चला तर मग पाहूया या फोनमध्ये काय सुधारणा आहे आणि भारतामध्ये…

एका तासाच्या विमान प्रवासात साधारणत: किती हजार लिटर इंधन खर्च होत असेल?

एका तासाच्या विमान प्रवासात हजारो लिटर इंधन खर्च होते हे आपल्याला माहीत असेलच. विमानाने प्रवास करणे हे खूप सोपे आणि जलद वाटते, पण तुम्हाला माहित आहे का  एका तासाच्या प्रवासात…

पैसा आकर्षित करण्यासाठी 5 शक्तिशाली मंत्र.

आपल्या प्रत्येकाला  माहिती असायला हवे आयुष्यात भरपूर पैसा आणि आर्थिक स्थैर्य हवे असते, पण त्यासाठी नुसते कष्ट करून चालत नाही, तर योग्य विचारसरणी आणि सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. प्राचीन काळापासून,…

योग्य नियोजन करून २५००० रुपयेपेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे.

योग्य नियोजन करून २५००० रुपयेपेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे. २५००० रुपये किंवा त्या पेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे, जर योग्य नियोजन करून छोट्या स्तरावर सुरुवात केली आणि स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करुवून तर खाली ५  प्रकारच्या फूड स्टॉल आयडिया दिल्या आहेत ज्या कमी बजेटमध्ये सुरू करता येतील : १. चहा आणि नाश्ता स्टॉल (Tea & Snacks Stall)…

UPI पेमेंट मोफत असत तरी पण  G-Pay आणि Phone-Pe सारख्या कंपन्या पैसे कसं कमावतात ?

हा एक  असा अतिशय चांगला प्रश्न आहे की तो या बाबतीत नक्कीच प्रत्येकाला विचार करायला लागेल . UPI पेमेंट मोफत असत पण G Pay आणि PhonePe सारख्या कंपन्या कसं कमावतात, हा प्रश्न अनेकांना  पडलेला असतो. पण  त्यांचं उत्पन्न फक्त UPI व्यवहारांवर अवलंबून नसतं, तर ते अनेक वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमवतात. या कंपन्यांनी ‘UPI’ ला फक्त एक प्रवेशद्वार (entry point) म्हणून वापरले आहे. त्यांच्या कमाईचे मुख्य मार्ग खालीलप्रमाणे आहेत: १. बिल पेमेंट आणि रिचार्जवर कमिशन (Commission on Bill Payments…

टोयोटा RAV4 अमेरिकेत आली आहे,आणि भारतात देखील लवकरच मार्केट  येण्याच्या तयारीत आहे.

२०२५ टोयोटा RAV4 अमेरिकेत आली आहे,आणि भारतात देखील लवकरच मार्केट  येण्याच्या तयारीत आहे ज्यामध्ये एक नवीन  डिझाइन आणि रोमांचक वैशिष्ट्ये आहेत. ही कॉम्पॅक्ट SUV स्पोर्टी लूकसह दररोजच्या व्यावहारिकतेचे मिश्रण करते,…

You Missed

भारतामध्ये झपाट्याने वाढणारे व्यवसाय – भविष्यातील मोठी संधी. New buisness startup ideas in India.
अष्टविनायक दर्शन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे? Ashtvinayak Darshn.
बुद्धिबळाचा मोहक इतिहास – प्राचीन चतुरंग ते आधुनिक बुद्धिबळ. History of chess.
विविधतेने नटलेल्या भारताबद्दलची 8 मनोरंजक तथ्य – त्यामध्ये महाराष्ट्रातील एक ! Interesting facts in India.
इथे आपण थ्रीलसाठी जातो, जीव गमावण्यासाठी नाही! Adventure activities in India.
AI तुमची नोकरी घेणार नाही, पण AI शिकलेली व्यक्ती नक्कीच पुढे जाईल.. 10 प्रमुख AI स्टार्टअप्स. AI startups in india.