Real Info World

मोहरी तेल : परंपरा आणि विज्ञान यांचा संगम.

मोहरीच तेल हे फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही उपयोगी मानलं जात. वर्षानुवर्षे आयुर्वेदाबरोबरच घरगुती उपचारांमध्येही मोहरीच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. चला तर मग जाणून घेऊया या तेलाचे फायदे, उपयोग, किंमत आणि वैज्ञानिक दृष्टीकोन काय आहे तो.. मोहरीच्या तेलाचे फायदे: 1. या तेलामध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि ओमेगा -6 असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील […]

मोहरी तेल : परंपरा आणि विज्ञान यांचा संगम. Read More »

लाल भोपळा – निरोगी आयुष्याचा सोपा मार्ग

आरोग्याचा खजिना : भारतामध्ये स्वयंपाकात लाल भोपळा हा खूप महत्वाचा भाजीपाला आहे. त्याची चव,पौष्टिकपणा, आणि औषधी गुणधर्म यामुळे तो शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. लाल भोपळ्याचा उपयोग: शिजवून केलेली लाल भोपळ्याची भाजी ही अतिशय चवदार लागते. भोपळ्याचा हलवा, लाडू, गोड असे घारगे आणि तिखट पुरी याकरिता भोपळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात

लाल भोपळा – निरोगी आयुष्याचा सोपा मार्ग Read More »

ब्लू जावा केळी – आईस्क्रीम बनाना

ब्लू जावा केळी म्हणजेच आईस्क्रीम बनाना म्हणून ओळख असणारी केळी.ही केळी साधारणपने आपल्या रोजच्या खाण्यात येणाऱ्या केळीपेक्षा थोडीशी वेगळी असून तिच्यामध्ये जी काही वैशिष्ट्य आहेत त्यामुळे ती लोकप्रिय आहे. वैशिष्ट्य : 1) अनोखी चव : या केळीची सर्वात मोठी ओळख ही तिची चव आहे, कारण ही केळी खाताना तुम्हाला व्हॅनीला आईस्क्रिम किंवा कस्टर्ड पावडर  सारखी

ब्लू जावा केळी – आईस्क्रीम बनाना Read More »

भारतातील सर्वात लांब ट्रेन – ‘सुपर वासुकी’ चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनबद्दल….

भारताची अभिमानास्पद रेल्वे सफर: भारतीय रेल्वे ही केवळ देशातील वाहतुकीचा कणा नाही तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळयांपैकी एक आहे. याच रेल्वेने 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला एक नवीन अभिमानास्पद अशी एक गोष्ट दिली ती म्हणजे ‘सुपर वासुकी’, भारतातील आत्तापर्यंतची सर्वात लांब अशी ट्रेन. सुपर वासुकीबद्दल थोडीशी माहिती: सुपर वासुकी ही भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात चालवण्यात आलेली विशेष मालगाडी आहे. तिची लांबी ही तब्बसलं सुमारे 3.5 किलोमीटर एवढी असून तिला 295 डबे आहेत. तिची वाहन क्षमता ही 25900 टन कोळसा अशी नमूद करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये विशेष असं काय आहे? ही ट्रेन केवळ विशेष नसून इतिहास घडवणारी आहे कारण ही सर्वात लांब ट्रेन असण्याबरोबरच आशियातील सर्वात मोठ्या मालगाडयांपैकी एक आहे. तिचा वापर मुख्यथ: कोळसा वाहून नेण्यासाठी केला जातो, जो देशाच्या वीज निर्मिती केंद्रासाठी महत्वाचा आहे. आणि तिची कार्यक्षमता जास्त असल्या कारणाने रेल्वेचा वेळ, ऊर्जा, आणि खर्च याचीही मोठी बचत होते. भारतासाठी या ट्रेन चे महत्व. भारतातील लोकसंख्या बघता वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे त्यामुळे वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा हा झपाट्याने पोहचवला जातो. औद्योगिक उत्पादन क्षमता वाढते. मालवाहतुकीचा वेग आणि क्षमता वाढल्यामुळे भारताच्या गतिशक्ती योजनेला चालना मिळाली आहे.  सुपर वासुकी हे नाव का देण्यात आले: आपल्या हिंदू पुराणानुसार वासुकी हे नाव एका सर्पराजाच होत या राजाच समुद्रमंथनामध्ये विशेष महत्व आहे. हा सर्पराजा त्याच्या सामर्थ्य, लांबी आणि प्रभाव यासाठी ओळखलं जातो. आणि ही ट्रेन ही अशीच लांब आणि प्रभावशाली असल्यामुळे हे नाव या ट्रेनला देण्यात आले. यावरून हे लक्ष्यात येते की सुपर वासुकी ही भारतातील मालवाहतूक क्षेत्रातील महत्वाचा टप्पा आहे. हा एक फक्त तांत्रिकदृष्ट्या मोठा प्रयोग नसून यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी मालवाहतूक अधिक कार्यक्षमपणे, कमी खर्चात, व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर पद्धतीने करता येऊ शकते. आणि पुढे जाऊन असे प्रयोग करण्यासाठी ट्रॅक ची संख्या, सिग्नल सिस्टिम मध्ये सुधारणा आणि इतरही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गगुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे.

भारतातील सर्वात लांब ट्रेन – ‘सुपर वासुकी’ चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनबद्दल…. Read More »

शांततेची शक्ती (The Power of Silence) नेमकी काय असते?

असं म्हणतात की शब्द जखमा करतात परंतु शांतता ही उपचारासारखी असते. शांतता म्हणजेच मनाचा आरसा, ज्यात आपल्याला आपले खरे रूप समजते. शांत राहणे म्हणजे आवाज न करता राहणे असं नाही तर आपल मन शांत करणे आणि जेव्हा मन शांत असत तेव्हाच आपल्याला आपले विचार हे स्पष्टपणे जाणवतात. आपल्या विचारांचा स्पष्टपणाच आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करतो. डोंगर फक्त उंच दिसतच नाहीत, तर त्यांची उंची आपल्याला बरंच काही शिकवून जाते. अथांग समुद्र, उंची डोंगर, किंवा जंगलातील शांतता ही सगळी निसर्गाचीच किमया आहे. त्याचा आपण सखोल असा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जाणवते की खरी शक्ती ही आवाजात नसून स्थिरतेत आहे. खूप वेळा शांत राहणे हेच काही गोष्टींवर सर्वात मोठे उत्तर असते. वाद घालून जिंकण्यापेक्षा कधी कधी शांत राहणे सुद्धा महत्वाचे ठरवू शकते. कारण शब्दांनी जे आपण साध्य करू शकत नाही ते शांततेने घेऊन साध्य होऊ शकते. कारण शांतता ही एखाद्याचा अहंकार मोडू शकते आणि विचार करायलाही भागही पाडू शकते. अंतरमनाची ऊर्जा  आराधना, ध्यान किंवा काही वेळा शांत बसून राहणे हे सर्व आपल्याला मनाची ताकद वाढवतात. आणि ज्या लोकांना ही शांतता जोपसता येते असे लोक कितीही मोठी संकटे आली तरीही त्याला तोंड देऊ शकतात किंवा स्थिर राहतात. शांतता म्हणजेच खरे धैर्य बोलणे खूप सोपे असते परंतु शांत राहणे ही एक खरी कसोटी आहे. कारण खरी शक्ती ही त्याच व्यक्तीकडे असते जो संयमाने, योग्य वेळी आणि योग्य कृतीला प्रतिसाद देतो. त्यामुळेच शांत राहणे ही कमजोरी नसून खरी ताकद आहे. ती आपल्या मनाला स्थिर करून विचारांना स्पष्टता देते आणि नात्यांना घट्ट बनवते. त्यामुळेच तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात गोंगाट आहे असं वाटत असेल तर थोडा वेळा स्वतःसाठी शांततेत घालवा. असे केल्यामुळे तुम्हाला तुमच्यातील खरे सामर्थ्य सापडेल.

शांततेची शक्ती (The Power of Silence) नेमकी काय असते? Read More »

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं?

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं? आपण दररोज बघतो शाळांच्या बसेस ह्या पिवळ्या रंगांच्याच असतात.रस्त्याने कुठेही पिवळ्या रंगाची गाडी किंवा बस दिसली की आपल्याला लगेच लक्षात येते की ही शाळेचीच बस आहे. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की हाच रंग का? परंतु यामागे एक महत्वाचे कारणही आहे, तर चला पाहूया

शाळेच्या बसेस पिवळ्याच रंगाच्या असण्या मागचं नेमकं कारण काय असावं? Read More »

iPhone 17 मध्ये नवीन काय आहे, त्याची किंमत किती आणि आपण तो का खरेदी करावा?

Apple कंपनीने त्यांचं नवीन फ्लॅगशिप मॉडेल iPhone 17 सादर केल आहे, हे ऐकणाऱ्यांना आणि नियमित वापरकर्त्यांना खूप अपेक्षित होत. चला तर मग पाहूया या फोनमध्ये काय सुधारणा आहे आणि भारतामध्ये त्याची उपलब्धता व किंमत किती आहे. * घोषणा  आणि उपलब्धता    iPhone 17 येणार आहे याची सांगता 9 सप्टेंबर 2025 या दिवशी करण्यात आली.  

iPhone 17 मध्ये नवीन काय आहे, त्याची किंमत किती आणि आपण तो का खरेदी करावा? Read More »

एका तासाच्या विमान प्रवासात साधारणत: किती हजार लिटर इंधन खर्च होत असेल?

एका तासाच्या विमान प्रवासात हजारो लिटर इंधन खर्च होते हे आपल्याला माहीत असेलच. विमानाने प्रवास करणे हे खूप सोपे आणि जलद वाटते, पण तुम्हाला माहित आहे का  एका तासाच्या प्रवासात विमान हजारो लिटर इंधन वापरते? हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. विमानाला हवेत उडण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते आणि त्यासोबत इंधनही. इंधन खर्च जास्त

एका तासाच्या विमान प्रवासात साधारणत: किती हजार लिटर इंधन खर्च होत असेल? Read More »

पैसा आकर्षित करण्यासाठी 5 शक्तिशाली मंत्र.

आपल्या प्रत्येकाला  माहिती असायला हवे आयुष्यात भरपूर पैसा आणि आर्थिक स्थैर्य हवे असते, पण त्यासाठी नुसते कष्ट करून चालत नाही, तर योग्य विचारसरणी आणि सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. प्राचीन काळापासून, आपले पूर्वज आणि आध्यात्मिक गुरू यांनी पैशाला आकर्षित करणारे काही खास मंत्र सांगितले आहेत. हे मंत्र केवळ शब्द नाहीत, तर त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि कंपनशक्ती

पैसा आकर्षित करण्यासाठी 5 शक्तिशाली मंत्र. Read More »

योग्य नियोजन करून २५००० रुपयेपेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे.

योग्य नियोजन करून २५००० रुपयेपेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे. २५००० रुपये किंवा त्या पेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे, जर योग्य नियोजन करून छोट्या स्तरावर सुरुवात केली आणि स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करुवून तर खाली ५  प्रकारच्या फूड स्टॉल आयडिया दिल्या आहेत ज्या कमी बजेटमध्ये सुरू करता येतील : १. चहा आणि नाश्ता स्टॉल (Tea & Snacks Stall) उत्पादने : चहा, कॉफी, बिस्किटे, वडापाव, समोसे, भजी  साधारण खर्च:   गॅस स्टोव्ह व सिलिंडर – ₹3000 – 4000 रुपये.   भांडी, कप-बशा – ₹3000 – 3500 रुपये.   स्टॉल/टेबल सेटअप – ₹5000- 6000 रुपये.    कच्चा माल (दूध, चहा, वडे) – ₹2000 – 2500 रुपये.    एकूण: ₹13,000 –

योग्य नियोजन करून २५००० रुपयेपेक्षा कमी खर्चात सुद्धा फास्ट फूड स्टॉल सुरू करता येणे शक्य आहे. Read More »

0

Subtotal