व्यापार

व्यापार

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे – समृद्धी आणि स्थापत्यकलेचे मिश्रण.

मुंबई, भारताचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असण्यासोबतच, त्याच्या ऐतिहासिक वारसा यासाठी देखील ओळखली जाते. दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवरून चालताना, तुम्ही त्याच्या भव्य खुणा आणि ऐतिहासिक इमारतींचे कौतुक करू शकता. या इमारतींचे भव्य आणि अद्वितीय स्थापत्य मिश्रण ते मुंबईचे हृदय बनवते. १. मुंबई महानगरपालिका इमारत – वारसाचे प्रतीक दक्षिण मुंबईच्या मध्यभागी स्थित, मुंबई महानगरपालिका इमारत (बीएमसी इमारत) […]

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे – समृद्धी आणि स्थापत्यकलेचे मिश्रण. Read More »

परदेशात शिकायला जायचंय तर शिष्यवृत्ती कशी मिळवायची?

बॅचलरच्या अभ्यासासाठी ब्रिटन हा जगातील सर्वात महागड्या देशांपैकी एक देश मानला जातो. केवळ ब्रिटीश विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांचे शुल्क लाखो रुपयांमध्ये आहे. चांगली गोष्ट म्हणजे येथील अनेक विद्यापीठे परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास खर्च कमी करण्यासाठी शिष्यवृत्ती देतात. या संदर्भात, शेफील्ड विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय पदवीपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही शिष्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल जे

परदेशात शिकायला जायचंय तर शिष्यवृत्ती कशी मिळवायची? Read More »

“आभासी चलनाचे जग.”

खिशात नाणी नाहीत, हातात नोटा नाहीत, तरीही व्यवहार मात्र पूर्ण होतात – कारण हे आभासी चलनाचे जग आहे. जिथे पैसा आता कागदी किंवा नाण्यांच्या स्वरूपात नसून ‘डिजिटल ‘ रूपात अस्तित्वात आहे.  एक क्लिक, एक QR कोड किंवा एक क्रिप्टो ट्रांजैक्शन आणि व्यवहार पूर्ण!यालाच म्हणतात आभासी चलनाच जग जिथं पैसा डोळ्यांना दिसत नाही, परंतु त्याचा प्रवाह

“आभासी चलनाचे जग.” Read More »

भारतातील सर्वात लांब ट्रेन – ‘सुपर वासुकी’ चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनबद्दल….

भारताची अभिमानास्पद रेल्वे सफर: भारतीय रेल्वे ही केवळ देशातील वाहतुकीचा कणा नाही तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळयांपैकी एक आहे. याच रेल्वेने 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला एक नवीन अभिमानास्पद अशी एक गोष्ट दिली ती म्हणजे ‘सुपर वासुकी’, भारतातील आत्तापर्यंतची सर्वात लांब अशी ट्रेन. सुपर वासुकीबद्दल थोडीशी माहिती: सुपर वासुकी ही भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात चालवण्यात आलेली विशेष मालगाडी आहे. तिची लांबी ही तब्बसलं सुमारे 3.5 किलोमीटर एवढी असून तिला 295 डबे आहेत. तिची वाहन क्षमता ही 25900 टन कोळसा अशी नमूद करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये विशेष असं काय आहे? ही ट्रेन केवळ विशेष नसून इतिहास घडवणारी आहे कारण ही सर्वात लांब ट्रेन असण्याबरोबरच आशियातील सर्वात मोठ्या मालगाडयांपैकी एक आहे. तिचा वापर मुख्यथ: कोळसा वाहून नेण्यासाठी केला जातो, जो देशाच्या वीज निर्मिती केंद्रासाठी महत्वाचा आहे. आणि तिची कार्यक्षमता जास्त असल्या कारणाने रेल्वेचा वेळ, ऊर्जा, आणि खर्च याचीही मोठी बचत होते. भारतासाठी या ट्रेन चे महत्व. भारतातील लोकसंख्या बघता वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे त्यामुळे वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा हा झपाट्याने पोहचवला जातो. औद्योगिक उत्पादन क्षमता वाढते. मालवाहतुकीचा वेग आणि क्षमता वाढल्यामुळे भारताच्या गतिशक्ती योजनेला चालना मिळाली आहे.  सुपर वासुकी हे नाव का देण्यात आले: आपल्या हिंदू पुराणानुसार वासुकी हे नाव एका सर्पराजाच होत या राजाच समुद्रमंथनामध्ये विशेष महत्व आहे. हा सर्पराजा त्याच्या सामर्थ्य, लांबी आणि प्रभाव यासाठी ओळखलं जातो. आणि ही ट्रेन ही अशीच लांब आणि प्रभावशाली असल्यामुळे हे नाव या ट्रेनला देण्यात आले. यावरून हे लक्ष्यात येते की सुपर वासुकी ही भारतातील मालवाहतूक क्षेत्रातील महत्वाचा टप्पा आहे. हा एक फक्त तांत्रिकदृष्ट्या मोठा प्रयोग नसून यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी मालवाहतूक अधिक कार्यक्षमपणे, कमी खर्चात, व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर पद्धतीने करता येऊ शकते. आणि पुढे जाऊन असे प्रयोग करण्यासाठी ट्रॅक ची संख्या, सिग्नल सिस्टिम मध्ये सुधारणा आणि इतरही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गगुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे.

भारतातील सर्वात लांब ट्रेन – ‘सुपर वासुकी’ चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनबद्दल…. Read More »

0

Subtotal