जीवनशैली

जीवनशैली

” थोडा वेळ स्वतःसाठी – छोट्या ब्रेकचा जादुई प्रभाव…”

दिवसभरामध्ये सगळेच जण व्यस्त असतात- अभ्यासामध्ये, घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यामध्ये, ऑफीच कामामध्ये आणि अशी बरीच कामं करत करत सगळेच व्यस्त होऊन जातात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? फक्त 60 सेकंदाचा ब्रेक आपल मन आणि शरीर यामध्ये मोठा फरक घडवू शकतो. काही संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, दर 30-40 मिनिटांनी थोडा ब्रेक घेतला तर आपली […]

” थोडा वेळ स्वतःसाठी – छोट्या ब्रेकचा जादुई प्रभाव…” Read More »

वयानुसार स्नायुंची ताकद कमी होते, पण निरोगी जीवनशैलीने ती परत मिळवता  येते!

 वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात जसे की, त्वचेवर सुरकुत्या येणे, चयापचय (metabolism) मंदावणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नायुंची ताकद कमी होणे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी ती आपण थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो. त्यासाठी आपण योग्य जीवनशैली, सकस आहार  आणि पूरक असा व्यायाम  यांच्या मदतीने आपण ही प्रक्रिया कमी करू शकतो. स्नायूची

वयानुसार स्नायुंची ताकद कमी होते, पण निरोगी जीवनशैलीने ती परत मिळवता  येते! Read More »

“फक्त ही सोपी युक्ती वापरा आणि वीज बिल 10% ने कमी करा! अर्ध्याहून अधिक लोकांना हे रहस्य माहीतच नाही.”

महिन्याअंती जेव्हा विजेच बिल घरी येत तेव्हा ते पाहून अनेक जणांच्या चेहऱ्यावर काळजी दिसते. “इतकं बिल कस आलं?” हा प्रश्न सगळे विचारतात. पण जर एक सोपी युक्ती वापरून आपण आपल वीज बिल कमी करू शकतो असं सांगितलं तर? चला तर मग पाहूया ती सोपी युक्ती काय आहे ते. 1. घरातील उपकरणे पूर्णपणे बंद करा. टीव्ही,

“फक्त ही सोपी युक्ती वापरा आणि वीज बिल 10% ने कमी करा! अर्ध्याहून अधिक लोकांना हे रहस्य माहीतच नाही.” Read More »

तुमचं शरीर बोलतंय – फक्त ऐकायला शिका.

आपल्या शरीराचे छोटे छोटे संदेश समजून घेऊन, आपण चांगल्या आणि दीर्घकालीन आरोग्याचा मार्ग शोधू शकतो. थकवा,वेदना, तहान, भूक, झोप, अस्वस्थता हे सगळं आपल शरीर आपल्याला सांगत  असत. पण विचार करा आपण कधी ऐकतो का आपल्या शरीराच? आपण दुर्लक्ष करतो आणि हाच पहिला पढाव जिथून सुरुवात होते वेगवेगळ्या आजारांची, तणावांची आणि मानसिक थकव्याची.      

तुमचं शरीर बोलतंय – फक्त ऐकायला शिका. Read More »

वेळ म्हणजेच आयुष्य – त्याच वेळेच व्यवस्थापन करायला शिकवणारी सात पुस्तकं.

आजच्या धावत्या जगात वेळ ही सर्वात किमती संपत्ती आहे. आपल्याकडे म्हणतात पैसा परत मिळू शकतो, पण गेलेला वेळ परत कधीच मिळू शकत नाही. त्यामुळेच आपल्याला वेळेचा योग्य उपयोग कसा करायचा हे शिकवणारी सात पुस्तकं वाचन गरजेचं आहे. खाली दिलेली पुस्तकं ही तुमच्या वेळेच व्यवस्थापन, उत्पादकता आणि जीवनशैली सुधारायला खरच मदत करू शकतात. 1. “Eat That

वेळ म्हणजेच आयुष्य – त्याच वेळेच व्यवस्थापन करायला शिकवणारी सात पुस्तकं. Read More »

ते क्षण जगा फोटो नंतर शेअर करा – प्रवासातील खरी शिकवण

प्रवास हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर असा क्षण आहे. प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे एवढंच नव्हे, तर प्रवास म्हणजे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण गोळा करणे. निसर्गातील ओलावा, समुद्राच्या लाटा, डोंगरातील थंडावा आणि शहरी रस्त्यावरील गजबज हे सगळं आपण जेव्हा अनुभवतो, तेव्हाच आपण खरा प्रवास जगतो. परंतु आजच्या काळात प्रवासाशी जोडलेली

ते क्षण जगा फोटो नंतर शेअर करा – प्रवासातील खरी शिकवण Read More »

Hunza व्हॅलितील महिला – निसर्गाशी जुळलेलं खरं सौंदर्य 

आपण बोलत आहोत अशा महिलांनविषयी ज्या त्त्यांच्या नैसर्गिक सुंदरतेबरोबरच त्यांच्या शालिन स्वभाव व निरोगी आयुष्य यासाठी प्रसिद्ध आहेत. नैसर्गिक शालीनतेच प्रतीक : एक असा प्रांत जो पाकिस्तान मध्ये गिलगीट – बाल्टीस्तान येथे Hunza व्हॅली म्हणून ओळखला जातो. ही व्हॅली फक्त निसर्गरम्य सौदंर्यासाठी नाही तर तेथील महिलांच्या सौंदर्यासाठी देखील जगभर प्रसिद्ध आहे. या खोऱ्यातील महिलांची जीवनशैली,

Hunza व्हॅलितील महिला – निसर्गाशी जुळलेलं खरं सौंदर्य  Read More »

हास्याचा खेळ – हास्याच कारण किंवा आठवण सांगताना आपल हसू का वाढत?

आपल्या हसण्यामागच कारण सांगताना आपल हसन हे अजूनच वाढत हे तुम्ही कधी अनुभवलं आहे  किंवा यावर कधी विचार केला आहे का? अनेकदा काय होत की कोणीतरी हसत असत आणि त्याला आपण विचारतो तू का हसतोयस? मग ते कारण सांगायला लागतात…. पण कारण सांगण्याआधीच त्या व्यक्तीला जास्तच हसायला येत. कधी कधी तर त्या व्यक्तीला बोलताही येत

हास्याचा खेळ – हास्याच कारण किंवा आठवण सांगताना आपल हसू का वाढत? Read More »

शांततेची शक्ती (The Power of Silence) नेमकी काय असते?

असं म्हणतात की शब्द जखमा करतात परंतु शांतता ही उपचारासारखी असते. शांतता म्हणजेच मनाचा आरसा, ज्यात आपल्याला आपले खरे रूप समजते. शांत राहणे म्हणजे आवाज न करता राहणे असं नाही तर आपल मन शांत करणे आणि जेव्हा मन शांत असत तेव्हाच आपल्याला आपले विचार हे स्पष्टपणे जाणवतात. आपल्या विचारांचा स्पष्टपणाच आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करतो. डोंगर फक्त उंच दिसतच नाहीत, तर त्यांची उंची आपल्याला बरंच काही शिकवून जाते. अथांग समुद्र, उंची डोंगर, किंवा जंगलातील शांतता ही सगळी निसर्गाचीच किमया आहे. त्याचा आपण सखोल असा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जाणवते की खरी शक्ती ही आवाजात नसून स्थिरतेत आहे. खूप वेळा शांत राहणे हेच काही गोष्टींवर सर्वात मोठे उत्तर असते. वाद घालून जिंकण्यापेक्षा कधी कधी शांत राहणे सुद्धा महत्वाचे ठरवू शकते. कारण शब्दांनी जे आपण साध्य करू शकत नाही ते शांततेने घेऊन साध्य होऊ शकते. कारण शांतता ही एखाद्याचा अहंकार मोडू शकते आणि विचार करायलाही भागही पाडू शकते. अंतरमनाची ऊर्जा  आराधना, ध्यान किंवा काही वेळा शांत बसून राहणे हे सर्व आपल्याला मनाची ताकद वाढवतात. आणि ज्या लोकांना ही शांतता जोपसता येते असे लोक कितीही मोठी संकटे आली तरीही त्याला तोंड देऊ शकतात किंवा स्थिर राहतात. शांतता म्हणजेच खरे धैर्य बोलणे खूप सोपे असते परंतु शांत राहणे ही एक खरी कसोटी आहे. कारण खरी शक्ती ही त्याच व्यक्तीकडे असते जो संयमाने, योग्य वेळी आणि योग्य कृतीला प्रतिसाद देतो. त्यामुळेच शांत राहणे ही कमजोरी नसून खरी ताकद आहे. ती आपल्या मनाला स्थिर करून विचारांना स्पष्टता देते आणि नात्यांना घट्ट बनवते. त्यामुळेच तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात गोंगाट आहे असं वाटत असेल तर थोडा वेळा स्वतःसाठी शांततेत घालवा. असे केल्यामुळे तुम्हाला तुमच्यातील खरे सामर्थ्य सापडेल.

शांततेची शक्ती (The Power of Silence) नेमकी काय असते? Read More »

पैसा आकर्षित करण्यासाठी 5 शक्तिशाली मंत्र.

आपल्या प्रत्येकाला  माहिती असायला हवे आयुष्यात भरपूर पैसा आणि आर्थिक स्थैर्य हवे असते, पण त्यासाठी नुसते कष्ट करून चालत नाही, तर योग्य विचारसरणी आणि सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. प्राचीन काळापासून, आपले पूर्वज आणि आध्यात्मिक गुरू यांनी पैशाला आकर्षित करणारे काही खास मंत्र सांगितले आहेत. हे मंत्र केवळ शब्द नाहीत, तर त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि कंपनशक्ती

पैसा आकर्षित करण्यासाठी 5 शक्तिशाली मंत्र. Read More »

0

Subtotal